१५ वर्षांपासून रखडलेलं काम पूर्ण होणार! मुंबई ते गोवा महामार्गासाठी नवीन अंतिम मुदत जाहीर; महत्त्वाची माहिती समोर

Mumbai-Goa Highway Work News: मुंबई ते गोवा प्रवास करणे सोपे होणार आहे. १५ वर्षांपासून रखडलेल्या या महामार्गासाठी नवीन अंतिम मुदत जाहीर करण्यात आली आहे. नितीन गडकरी यांनी एक महत्त्वाची माहिती दिली.
Mumbai-Goa Highway Work Update

Mumbai-Goa Highway Work Update

ESakal

Updated on

मुंबई : गेल्या १५ वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग प्रकल्प अखेर एका वळणावर पोहोचला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एक महत्त्वाचे विधान करताना महामार्गासाठी नवीन मुदत जाहीर केली. कोकण ते मुंबई प्रवास आता पूर्वीपेक्षा जलद आणि सोपा होईल. हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्रातील तीन महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांचा आढावा घेताना त्यांनी महामार्गाच्या पूर्णतेबद्दल स्पष्ट माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com