Nitin Gadkari : आता टोलनाके राहणार नाहीत, १५ दिवसात नवी पॉलीसी, तुमची तक्रार राहणार नाही; गडकरींची मोठी घोषणा

Nitin Gadkari on tolls in india : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईत एका व्याख्यानमालेत बोलताना देशातील टोल प्लाझाबाबत मोठी माहिती दिलीय. तसंच मुंबई गोवा महामार्गही लवकरच पूर्ण होईल असं सांगितलं.
Nitin Gadkari on tolls in india
Nitin Gadkari on tolls in india Esakal
Updated on

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोलबाबत मोठी घोषणा केलीय. १५ दिवसात अशी पॉलिसी येईल की टोलबाबत कोणतीच तक्रार राहणार नाही असं नितीन गडकरी यांनी म्हटलं. मुंबईत दादर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर ते अमर हिंद मंडळाच्या व्याख्यानामालेत उपस्थित होते. तिथं बोलताना गडकरी म्हणाले की, कोणत्याही समाजाच्या प्रगतीसाठी लोकप्रबोधन महत्त्वाचं आहे. पण आपल्या देशात विचार भिन्नतेपेक्षा विचारशून्यता आहे.

Nitin Gadkari on tolls in india
Mehul Choksi: कोण आहे मेहुल चोक्सी? शिक्षण सोडून बनला डायमंड किंग; कसा केला 13,500 कोटींचा स्कॅम?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com