Thane News: पालघरमधील रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ, आठ दिवसांपासून धंदा बंद; नेमकं कारण काय?

Palghar Rickshaw Drivers: गेल्या काही दिवसांपासून पालघरमधील कसा गावात रिक्षा चालकांचा व्यवसाय ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.
Rickshaw Drivers
Rickshaw DriversESakal
Updated on

कासा : पालघर जिल्ह्यातील कासा गावात गेल्या काही दिवसापासून वीज पुरवठा खंडित होत आहे. याचा फटका रिक्षा चालकांवर बसत असल्याचे दिसून येत आहे. सीएनजी पंपावर वीज पुरवठा खंडित असल्याने रिक्षा चालकांना आठ-आठ तास रांगेत उभे रहावे लागत आहे. मात्र त्यानंतरही सीएनजी मिळत नसल्याने रिक्षा चालकांचा धंदा होत नाही. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com