

PM Kisan Yojana 22nd Installment
ESakal
मुंबई : ‘सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खत आणि इतर शेतीसंबंधित खर्च भागविण्यास मदत होत आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता. १३) केले.