Prakash Ambedkar: शेतकऱ्यांनी आत्महत्या करायच्या का?: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका

Farmers’ crisis deepens: कापसाची स्थितीही तितकीच गंभीर आहे. अवकाळी पावसाने राज्यातील २९ जिल्ह्यांतील ६८ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारने मदत जाहीर केली असली तरी एक पैसाही शेतकऱ्यांच्या हातात पोहोचलेला नाही.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkarsakal
Updated on

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या ‘सरकार शेतकऱ्यांचे कर्ज किती काळ माफ करत राहणार’ या विधानावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आंबेडकर यांनी टीका केली. तुम्हाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात, असे वाटते का, असा सवाल त्यांनी अजित पवार यांना केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com