

Ritu Tawde
ESakal
मुंबई : ‘महापौरपदावर बसल्यानंतर मुंबई महापालिकेचे विश्वस्त आणि मुंबईकरांचे सेवक म्हणून कामगिरी बजावणार आहोत. खड्डेमुक्त रस्ते आणि भ्रष्टाचारमुक्त मुंबई महापालिका करण्यासाठी काम करू तसेच २५ वर्षांपासून साचलेला भ्रष्टाचाराचा कचरा बाहेर फेकून मुंबईला सुरक्षित शहर बनवू, अशी ग्वाही महापाैरपदाच्या एकमेव उमेदवार रितू तावडे यांनी शनिवारी (ता.७) दिली.