Bhaiyyaji Joshi: नवा वाद? मुंबईत आधीच मराठी-अमराठीचा मुद्दा; आता आरएसएस नेत्यानं आयतं कोलीत हाती दिलं, म्हणतात- मराठी बोलणं गरजेचं नाही

Bhaiyyaji Joshi Controversial Statement: मुंबईत मराठीच्या मुद्द्यावरून पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे. आरएसएस नेत्याने एक वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे आता ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
Bhaiyyaji Joshi Controversial Statement
Bhaiyyaji Joshi Controversial StatementESakal
Updated on

मुंबईत मराठी - अमराठीचा मुद्दा चर्चेत आहे. अशातच आता आरएसएस नेत्याने एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यांनी पुन्हा मराठी मुद्द्यावर जोर देत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकानं मराठी बोलणं गरजेचं नसल्याचे ते म्हणाले आहेत. यामुळे आता वातावरण तापणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com