

Vande Bharat Express
esakal
मुंबई : पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर दोन महत्त्वाच्या गाड्यांमध्ये तात्पुरते बदल जाहीर केले आहेत. त्यानुसार वंदे भारत एक्स्प्रेस १६ ऐवजी २० डब्यांसह धावणार आहे, तर मुंबई सेंट्रल-अहमदाबाद कर्णावती एक्स्प्रेस वांद्रे टर्मिनस येथे हलविण्यात येणार आहे.