Mumbai: मुंबईकरांच्या स्वयंपाकघरावर महागाईचा तडाखा! भाजीपाल्याचे भाव वाढले; जाणून घ्या सध्याचे दर...

Mumbai Vegetable Price: तीव्र उष्णतेमुळे भाजीपाला उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे मुंबईच्या बाजारपेठांमध्ये भावात झपाट्याने वाढ झाली आहे. हिरव्या भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत.
 Vegetable Price Hike

Vegetable Price Hike

ESakal

Updated on

मुंबई : वाढत्या उष्णतेचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावर होत आहे. उष्णतेमुळे भाजीपाला उत्पादन घटले असून परिणामी एपीएमसी बाजारातील पुरवठा कमी झाला आहे. भाव झपाट्याने वाढत आहेत. किरकोळ बाजारात हिरव्या घेवड्याचा भाव २५० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. सुमारे ४०० वाहनांमधून दररोज १,९७० टन भाजीपाला बाजारात पोहोचवला जातो. मात्र, मागणीपेक्षा पुरवठा जास्त असल्याने ही भाववाढ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com