Thane News: अंबरनाथमध्ये पाणी टंचाई कायम, नागरिकांचा संताप; मोर्चा काढत आंदोलनाचा इशारा

Water Shortage: पावसाळा सुरु होऊनही अंबरनाथमध्ये अनेक ठिकाणी पाण्याची समस्या असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी एमजेपी कार्यालयावर मोर्चा काढून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
water supply issue
water supply issuesakal
Updated on

अंबरनाथ : पावसाळा सुरू होऊन महिना होत आला आहे. ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण ही ५० टक्के भरले. मात्र, अंबरनाथमध्ये अनेक ठिकाणी पाण्याची समस्या अद्यापही असल्याने संतप्त नागरिकांनी सोमवारी एमजेपी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या वेळी १५ दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा झाला नाही, तर आंदोलन करू, असा इशारा नागरिकांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com