Thane News: कल्याणमध्ये मंगळवारी पाणीबाणी! ९ तास पाणीपुरवठा बंद

Water Supply Cut: कल्याण परिसरात मंगळवारी तब्बल ९ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे नागरिकांना पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे.
Water Supply close
Water Supply closesakal
Updated on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र अशातच ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरातील नागरिकांना पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे. मंगळवार (ता. २८) रोजी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com