Mumbai Crime: पाणी भरण्यावरून वाद; महिलेचं डोकं फिरलं; घरातून मॉस्किटो किलर स्प्रे आणलं अन्...; व्यक्तीसोबत नको ते घडलं

Virar Woman Kills Neighbour: पाणी भरण्यावरून सुरू असलेल्या वादातून एका महिलेने तिच्या शेजाऱ्याची हत्या केली आहे. ही घटना मंगळवारी रात्री ११:३० च्या सुमारास विरारमधील जेपी नगरमध्ये घडली.
Woman Kills Neighbour over water dispute

Woman Kills Neighbour over water dispute

ESakal

Updated on

मुंबई : आजकाल अनेक गावांमध्ये किंवा शहरात पाण्याची समस्या वाढत चालली आहे. यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे वाद होत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. अशातच विरार येथे पाण्याचा वाद थेट जीवावर उठल्याचे प्रकरण झाले आहे. एका महिलेने पाणी भरण्याच्या वादातून शेजाऱ्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com