Farmers group : शेतकरी गट हजारांत, प्रकल्प मंजुरी मात्र नगन्य; निपटाऱ्यात यंत्रणा गुंतून, नवे प्रकल्प फक्त कागदावरच..

Kolhapur News : काेल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुक्यात प्रती तालुक्याला दोन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापकांची नियुक्ती केली. त्यांनी गावोगावी शेतकरी गट व कंपन्या स्थापन करून त्यांना योजनाचा लाभ देण्याबाबत मार्गदर्शन केले. यातून अनेक गटांनी प्रकल्पासाठी प्रस्ताव पाठवले.
Bureaucratic Delays Stall New Agricultural Initiatives
Bureaucratic Delays Stall New Agricultural InitiativesSakal
Updated on

शिवाजी यादव

कोल्हापूर : ग्रामीण भागातील शेती व्यवसायाला तंत्रज्ञानाची जोड मिळावी, शेती उत्पादन वाढावे, प्रक्रिया उद्योग, रोजगाराला चालना मिळावी, यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) संस्था, कृषी विभाग, समाज कल्याण विभाग शेतकरी गट व शेतकरी कंपन्यांसाठी योजना राबवते. त्यानुसार जिल्हाभरात दोन हजार अधिक शेतकरी गट स्थापन झाले. मात्र, प्रत्यक्ष प्रकल्प उभारणीचे काम रखडले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com