Kolhapur Farmers : मराठवाडा नाही कोल्हापुरात दोन शेतकऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल, राधानगरी तालुक्यातील धक्कादायक घटना...

Farmers End Of Life : खिंडी व्हरवडे (ता. राधानगरी) येथील महादेव नागू सावंत (वय ८४) यांनी त्यांच्या शेताजवळ झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांचा बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांना होती.
Kolhapur Farmers

मराठवाडा नाही कोल्हापुरात दोन शेतकऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल

esakal

Updated on
Summary

Highlight Summary Points

खिंडी व्हरवडे येथील वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या:

खिंडी व्हरवडे (ता. राधानगरी) येथील महादेव नागू सावंत (वय ८४) यांनी त्यांच्या शेताजवळ झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांचा बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांना होती.

आवळी बुद्रुक येथील शेतकऱ्याची आत्महत्या:

आवळी बुद्रुक येथील दत्तात्रय बळवंत चौगले (वय ४५) यांनी त्यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केली.

कुटुंबीय आणि पोलिस तपास:

दोन्ही घटनांमध्ये संबंधित शेतकऱ्यांचे कुटुंबीय आहेत आणि राधानगरी पोलिस ठाण्यात घटना नोंदवून तपास सुरु आहे.

Farmers Kolhapur : खिंडी व्हरवडे (ता. राधानगरी) येथील वृद्ध शेतकरी महादेव नागू सावंत (वय ८४ ), तर आवळी बुद्रुक येथील दत्तात्रय बळवंत चौगले (वय ४५) या शेतकऱ्याने आत्महत्या केली. या घटनांची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com