Kolhapur Water Problem : ५०० कोटी वसुली, तरी थकबाकी का? कोल्हापुरात पाणी परिषद घेण्याची मागणी

Muncipal Corporation : कोल्हापूर महापालिकेने ५०० कोटींची पाणीपट्टी वसूल करूनही जलसंपदा विभागाची थकबाकी न भरल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पाणी परिषद घेण्याची मागणी होत आहे.
Water Conference

Water Conference

sakal

Updated on

कोल्हापूर : गेल्या दहा वर्षांत महापालिकेने ५०० कोटींची पाणीपट्टी वसूल केली असली, तरी जलसंपदा विभागाची थकबाकी का भरली नाही? असा सवाल करत, पाणीपुरवठ्याचे अनेक प्रश्‍न आहेत. त्यामुळे पाणीप्रश्‍नी लोकप्रतिनिधींसोबत महापालिका चौकात पाणी परिषद घ्यावी, अशी मागणी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय कृती समितीने आज केली. १६१ कोटींच्या थकबाकीमुळे जलसंपदा विभागाने महापालिकेची तीन उपसा केंद्रे बंद करून पाणीपुरवठा बंद पाडला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com