Kolhapur News: काेल्हापूर जिल्ह्यात पर्यटकांची वर्दळ, वनसंपत्तीला झळ; वनविभागाची गस्त यथातथाच

biodiversity effecting : जंगली वाटांवरील वर्दळ व काही प्रमाणात हुल्लडबाजी वाढती आहे, त्यातून होणारी जंगलाची हानी, दुर्घटनांची शक्यता वाढती असूनही जिल्ह्यातील वन हद्दीत वनविभागाची गस्त यथातथाच आहे. त्यामुळे पावसाळ्यातील जंगल संपत्ती संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Eco-Tourism Turns Hazardous: Kolhapur Forests Suffer Amid Poor Surveillance
Eco-Tourism Turns Hazardous: Kolhapur Forests Suffer Amid Poor SurveillanceSakal
Updated on

कोल्हापूर ; गेल्या दोन महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नदी नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे, धबधबे सुरू आहेत, त्याचा आनंद घेण्यासाठी वर्षा पर्यटकांची गर्दी होत आहे अशा स्थितीत जंगली वाटांवरील वर्दळ व काही प्रमाणात हुल्लडबाजी वाढती आहे, त्यातून होणारी जंगलाची हानी, दुर्घटनांची शक्यता वाढती असूनही जिल्ह्यातील वन हद्दीत वनविभागाची गस्त यथातथाच आहे. त्यामुळे पावसाळ्यातील जंगल संपत्ती संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com