Gadhinglaj News : ‘शेतकरी आत्महत्या थांबवणे ही सर्वांचीच जबाबदारी’ सिंबायोसिसमधील नाना पाटेकरांचे थेट, प्रखर आणि मनाला भिडणारे वक्तव्य

Nana Patekar Calls for Collective Effort : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार काम करीतच आहे, त्यासाठी केवळ सरकारलाच दोष देणे योग्य नाही, त्यांच्या कामाला मर्यादा आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.
Nana Patekar Calls for Collective Effort

Nana Patekar Calls for Collective Effort

sakal

Updated on

गडहिंग्लज : ‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार काम करीतच आहे, त्यासाठी केवळ सरकारलाच दोष देणे योग्य नाही, त्यांच्या कामाला मर्यादा आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com