

NEET PG Exam 2026
esakal
कोल्हापूर: पेपर बरा गेला, ५० टक्के प्रश्नांची काठिण्यपातळी अधिक होती, अशा प्रतिक्रिया आज नीट-पीजीच्या परीक्षार्थींनी व्यक्त केल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील चार केंद्रांवर सुमारे एक हजार विद्यार्थ्यांनी संगणक आधारित (सीबीटी) पद्धतीने परीक्षा दिली.