Kolhapur News: 'तेलबियांच्या उत्पादनांत जिल्हा पिछाडीवर'; अनिश्चित दराचा फटका; बदलत्या वातावरणांमुळे शेतकऱ्यांची पाठ

कीड, रोगराई, मुळकुज, अतिपाऊस, कमी पाऊस, क्षारपड जमीन, महाग खते, शेतमजूर आदी घटकांमुळे शेतकरी तेलबियांकडे वळत नसल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या खाद्यतेल अभियानाचा फायदा घेता येत नाही.
Falling behind — Uncertain prices and erratic climate hit oilseed farmers hard in the district.
Falling behind — Uncertain prices and erratic climate hit oilseed farmers hard in the district.Sakal
Updated on

अमोल सावंत


कोल्हापूर : मका, भात, ऊस उत्पादनातून शेतकऱ्यांना तुलनेने चांगला परतावा मिळतो, तर तेलबियातून म्हणावा तसा परतावा मिळत नाही. शिवाय, तेलबिया काढणीवेळी दर ठरवून पाडले जातात, हमीभाव मिळत नाही. मराठवाडा, विदर्भ, उत्तर-मध्य महाराष्ट्राच्या तुलनेत हेक्टरी उत्पादकतेत कोल्हापूर जिल्हा तेलबियांमध्ये पिछाडीवर पडला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com