Kolhapur News : राधानगरी धरणात ५२ टक्के पाणीसाठा: गेल्यावर्षी होता २४ टक्के; पाणी सोडण्याचे नियोजन करावे लागणार

radhanagri dam have 52 percent water : जिल्ह्यात अवकाळी, वळीव आणि मॉन्सूनपूर्व झालेल्या पावसामुळे पचंगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले होते. दरम्यान, तरीही पावसाने पाठ सोडली नाही. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला. जून महिन्यात सरासरी २० ते २२ टक्के पाणीसाठा शिल्लक असतो.
Radhanagari Dam sees sharp rise in water storage – from 24% to 52% in a year
Radhanagari Dam sees sharp rise in water storage – from 24% to 52% in a yearSakal
Updated on

कोल्हापूर : अवकाळी, वळीव तसेच मॉन्सूनपूर्व झालेल्या दमदार पावसाने जिल्ह्यातील पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेत दुपटीने शिल्लक राहिला आहे. राधानगरी धरणात गेल्यावर्षी १३ जून २०२४ रोजी एकूण पाणीसाठ्याच्या २४ टक्के पाणीसाठा होता आज तो ५२.७० टक्के शिल्लक राहिला आहे. हीच परिस्थिती इतर धरणांची व लघु पाटबंधाऱ्यांची आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com