Kolhapur Wastewater Treatment Plan : सांडपाण्याचा पुनर्वापर, जलप्रदूषणाला उत्तर; स्थानिक स्वराज्य संस्थांनी शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करणे गरजेचे

Waste Water Management : कोल्हापूर, इचलकरंजी या दोन महापालिकांप्रमाणे जिल्ह्यातील नगरपालिका आणि गावांमध्ये शंभर टक्के सांडपाण्याचे वहन जलवाहिन्यातून होत नाही. त्यामुळे सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही. यामुळेच जलप्रदूषण वाढते आहे. औद्योगिक सांडपाण्यावरही पूर्ण क्षमतेने अद्याप प्रक्रिया होत नाही.
100% Sewage Treatment a Must for Local Bodies, Say Experts
100% Sewage Treatment a Must for Local Bodies, Say ExpertsSakal
Updated on

ओंकार धर्माधिकारी


कोल्हापूर : शहराचा वाढता आकार, ग्रामीण भागातील वाढती लोकसंख्या यामुळे सांडपाण्याचे प्रमाणही वाढत आहे. सांडपाण्यावर प्रभावी प्रक्रिया होत नसल्याने पंचगंगा नदीबरोबरच स्थानिक जलस्त्रोतही प्रदूषित होत आहेत. खुल्या जागेत सोडलेल्या सांडपाण्याचा सर्वात मोठा धोका भूगर्भातील जलसाठ्याला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे ही काळाची गरज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com