Sadabhau Khot: सरकारमधील बेबनाव वाढला: सदाभाऊ खोतांचा घरचा आहेर; ‘काही लोक अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात'

Rifts Deepen Within Maharashtra Cabinet : ‘आम्हाला पदे मिळाली, पण आम्ही विचारांशी फारकत घेतली नाही. निश्चितपणे आम्ही शेतकऱ्यांचा विचार घेऊन जाऊ. अनेकांनी चळवळीत जीव ओवाळून टाकला, केसेस अंगावर घेतल्या, त्यांच्या रक्तातून चळवळ उभी राहिली आहे. ते कोणत्या अपेक्षाने आले नव्हते. पद मिळवायचे असते तर मी कधीच खासदार झालो असतो.’
Sadabhau Khot
Sadabhau Khot’s Indirect Attack on State Alliesesakal
Updated on

कोल्हापूर : ‘काही लोक मंत्री झाले की अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात. सध्याच्या सरकारमधील मंत्र्यांचा तोरा वाढला आहे. हे मंत्री जहागीरदारासारखे वागत आहेत. आपल्याच मतदारसंघातील कामातून मंत्र्यांना डोके वर काढायला वेळ नाही. मंत्री हे राज्याचे नव्हे तर त्यांच्या मतदारसंघाचे मंत्री झाले आहेत. यातून मंत्री व सरकारमधील बेबनाव समोर येत असल्याचा घरचा आहेर आज माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com