Ghulam Nabi Azad: झोपलेल्या पक्षांना विजय मिळवणे अशक्य: गुलाम नबी आझाद; काँग्रेस नेतृत्वावर साधला निशाणा

political attack: काँग्रेसच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा तीव्र टीका करत गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “झोपलेल्या पक्षांना विजय मिळवणे अशक्य आहे.” निवडणूक जवळ येत असतानाही पक्षात हालचाल नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
Ghulam Nabi Azad

Ghulam Nabi Azad

Sakal

Updated on

कोल्हापूर : बिहारच्या निवडणुकीत भाजपला यश मिळाले. त्याचदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकीत विजय मिळविण्याचा निर्धार व्यक्त केला. इतर पक्ष मात्र बंगालच्या निवडणुकीबाबत गाफिल आहेत. झोपलेल्या राजकीय पक्षांना निवडणुका जिंकता येत नाहीत, असे सांगत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी आज काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com