Kolhapur Farmer : बैलगाडीतून जाणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज; पण विमानाने फिरणाऱ्यांना कर्जमाफी उसदराच्या अन्यायावर रघुनाथ पाटीलांचा संताप उसळला!

Loan Waiver Dispute : १५ टक्के उच्च रिकव्हरी असूनही शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नसल्याने उस उत्पादकांमध्ये संताप उसळला आहे. उतारा कमी दाखवून दर पाडला जात असल्याचा आरोप केला. - रघुनाथ पाटील
Farmer  Loan Waiver Dispute

 Farmer Loan Waiver Dispute

sakal

Updated on

कोल्हापूर : विमानाने फिरणाऱ्या कर्जमाफी दिली जाते. पण, बैलगाडीतून फिरणाऱ्या शेतकऱ्यांचे वावडे आहे. त्यांना कर्जमाफी दिली जात नाही, अशी टीका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी आज केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com