
Kolhapur Politics : दोन्ही पक्षांत गटबाजी ठरलेली, त्याकडे राज्याच्या नेतृत्वाचे दुर्लक्ष, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना वाली नसल्यासारखी स्थिती अशा परिस्थितीत मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले असले, तरी जिल्ह्यात दोन्ही पक्षांचे मनोमिलन हेच मोठे आव्हान असेल.