Kolhapur News : 'प्रशस्त महामार्गाने जैवविविधतेची बिकट वाट'; वृक्षतोडमुळे वनाच्छादित क्षेत्र आले २३ टक्क्यांवर

ग्रामीण भागात अशा पद्धतीचे कायदे अमलातही येत नाहीत. त्यामुळे वृक्षतोड काही प्रमाणात होतच असते. मात्र, नागरिकांकडून होणाऱ्या वृक्षतोडीपेक्षा अधिक वृक्षतोड विकास प्रकल्पांच्या नावाखाली केली जाते जिल्ह्यात विविध रस्त्यांच्या कामासाठी २८ हजार झाडे तोडली आहेत.
Tree felling for highway construction leads to shrinking forest cover and disturbed wildlife habitats
Tree felling for highway construction leads to shrinking forest cover and disturbed wildlife habitatsSakal
Updated on

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये विविध राज्यमार्ग, राष्ट्रीय महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. उद्योगांसाठीही ऊर्जा म्हणून आजही लाकडाचा वापर केला जातो. घर बांधणीमध्येही लाकूड वापरले जाते. या सर्व कारणांमुळे वृक्षतोड केली जाते. झाडांच्या संरक्षणासाठी कायदेही आहेत. मात्र, कायद्यातील पळवाटांचा लाभ उठवत सर्रास वृक्ष तोडले जातात. आता याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com