Sadabhau Khot latest political statement
esakal
ईश्वरपूर (सांगली) : ‘‘सवत घरात आली म्हणून घरावर हक्क चालत नाही. ती फक्त घरातील पहिल्या लोकांना भांडीकुंडी करायला मदत करू शकते. आमदार जयंत पाटील महायुतीत (Jayant Patil Mahayuti joining latest news) आले, तर तो आमचा विजय आणि त्यांचा राजकीय पराभव असेल,’’ अशी उपरोधिक टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.