Solapur:'जिल्ह्यात तब्बल ४२५ कोटींची ऊसबिले थकली'; शेतकऱ्यांना बिलाची प्रतीक्षा, खरीप हंगाम तोंडावर..

राहिलेल्या ऊसबिलासाठी कारखान्यांचे उंबरठे झिजवून शेतकरी वैतागले आहेत. आरआरसी कारवाई टाळण्यासाठी साखर कारखाने एफआरपी अहवालात कागदोपत्री आकडेवारीचा मेळ घालताना दिसत आहेत.
Farmers await ₹425 crore sugarcane dues as the kharif season nears; mills delay payments.
Farmers await ₹425 crore sugarcane dues as the kharif season nears; mills delay payments.Sakal
Updated on

माळीनगर : साखर हंगाम संपून साडेतीन महिन्यांचा कालावधी लोटला तरीही सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे त्यांनी हंगामाच्या प्रारंभी जाहीर केलेल्या दराप्रमाणे किंवा दिलेल्या पहिल्या हप्त्यानुसार एप्रिलअखेर शेतकऱ्यांची तब्बल ४२५ कोटी रुपयांची ऊसबिले अजूनही अडकली आहेत. खरीप हंगाम तोंडावर आल्याने शेतकरी थकीत ऊसबिलाच्या प्रतीक्षेत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com