Ashish Shelar: ठाकरे बंधूंत एकत्र येण्याची हिंमत आहे का?: मंत्री आशिष शेलार यांचा खोचक सवाल, त्यांना नक्की कोणाची भीती?

Maharashtra politics: शेलार यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब) आणि मनसे दोन्ही गटात खळबळ निर्माण झाली आहे. दोन्ही भावांमधील मतभेद, पूर्वीचा राजकीय संघर्ष आणि सध्याची परिस्थिती या संदर्भात शेलार यांनी मुद्दामून दिलेला हा टोला असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
ashish shelar
ashish shelarsakal
Updated on

सोलापूर : उद्धव व राज ठाकरे या दोघा बंधूंनी एकत्र आल्याची घोषणा केली नाही. त्यांच्यात एकत्र येण्याची हिंमत आहे का, असा खोचक सवाल राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. तसेच त्यांनी एकत्र आल्याचे जाहीर केल्यानंतर त्यांना शंभर प्रश्‍न विचारू, असेही त्यांनी म्हटले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com