‘JAI JAI SWAMI SAMARTH’
esakal
AKSHAY MUDAVADKAR QUITS ICONIC ROLE: मराठी मालिकाविश्वात नवनवे बदल होताना पहायला मिळताय. टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी अनेक मालिकांचे वेळ बदलले जाताय, तर अनेक मालिका अचानक निरोप घेतात. परंतु गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी मालिका 'जय जय स्वामी समर्थ' बद्दल मोठी अपडेट समोर आलीय.