अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

AMITABH BACHCHAN STOPPED EATING RICE AT 83:अमिताभ बच्चन यांनी वयाच्या ८३व्या वर्षी भात आणि खीर खाणं सोडल्याचं सांगितलं. पण वय वाढल्यानंतर भात पूर्णपणे बंद करणं खरंच गरजेचं आहे का? जाणून घ्या
AMITABH BACHCHAN STOPPED EATING RICE

AMITABH BACHCHAN STOPPED EATING RICE

esakal

Updated on

IS GIVING UP RICE HEALTHY FOR OLDER ADULTS: बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या फिटनेससाठी ओळखले जातात. इतकं वय होऊनही आज ते एकदम फीट आहेत. अशातच आता 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आहाराबद्दल तसंच सवयींबद्दल सांगितलंय. वयाच्या ८३व्या वर्षी त्यांनी 'भात खाणं सोडलं असून खीरही खाणं बंद केलं' असल्याचं ते म्हणालेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com