असरानीवर घाईघाईत का करण्यात आले अंत्यसंस्कार? 'ही' होती त्यांची शेवटची इच्छा, मॅनेजरने केला खुलासा

WHY ASRANI’S FUNERAL WAS DONE SO QUICKLY?: प्रसिद्ध अभिनेते असरानी यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मॅनेजर बाबूभाई थीबा यांनी खुलासा केला की असरानी यांची शेवटची इच्छा होती की, त्यांच्या अंत्यसंस्काराची कोणालाही खबर न लागता सर्व काही शांततेत पार पाडावं.
ASRANI DEATH

WHY ASRANI’S FUNERAL WAS DONE SO QUICKLY?

esakal

Updated on

Bollywood News: प्रसिद्ध अभिनेते असरानी यांचा निधनाने संपुर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली. पाच दिवसापूर्वीच पंकज धीर यांचं निधन झालं होतं. त्यात आता असरानी गेल्यानं सिनेसृष्टीला धक्का बसलाय. 20 ऑक्टोंबर रोजी असरानी यांचं निधन झालं. लगेच त्याच दिवशी त्यांच्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. परंतु एवढ्या घाईघाईने त्यांच्यांवर अंत्यविधी का करण्यात आले? तर असरानी यांच्या मॅनेजरनेच याबाबत खुलासा केलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com