
Marathi Entertainment News : स्टार प्रवाहवरील सगळ्यात जास्त चर्चेत असलेली मालिका म्हणजे ठरलं तर मग. अर्जुन आणि सायलीची प्रेमकहाणी अनेकांना आवडते. नुकतंच या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला. या प्रोमोमध्ये आजीने अर्जुन आणि प्रियाचं लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालं.