Premium| Mumbai-Navi Mumbai: महामार्ग वाढताहेत... आणि कोंडीही

Highway traffic congestion: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात वाढले आहेत, तर सायन-पनवेल महामार्गावरही वाहतुकीचे नियम मोडले जातात. नागरिकांच्या सुरक्षेसाठी भुयारी मार्ग आणि स्कायवॉकची गरज.
Highway traffic congestion
Highway traffic congestionesakal
Updated on

सुजित गायकवाड

नवी मुंबईमध्ये रस्त्यांसह पायाभूत सुविधांची कामे होत आहेत. मात्र, वाढत्या वाहतुकीमुळे या कामांनंतरही वाहतुकीच्या कोंडीची समस्या कायम आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने सातत्याने होणारी कोंडी हीच नवी मुंबईची प्रमुख समस्या आहे.

कोकणचे प्रवेशद्वार म्हणून पनवेल शहराला ओळखले जाते. मुंबई सोडल्यानंतर पनवेल पोहोचेपर्यंत दोन ते तीन तास लागायचे. वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक आणि प्रवाशी हैराण होत असे.

पण सायन-पनवेल महामार्गाच्या विकासामुळे पनवेलला एक अधिक वेगवान प्रवास प्रदान केला. कळंबोली ते मानखुर्दपर्यंतच्या सायन-पनवेल महामार्गावर केलेल्या सहा पदरीकरणामुळे अतिवेगात वाहने पनवेलला पोहोचू लागली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com