Premium|India-China: अरुणाचल प्रदेश आमचाच भाग आहे, असं चिनी अधिकारी का म्हणतायत?

Arunachal Pradesh Dispute : अरुणाचलमधील एका महिलेला शांघाय विमानतळावर अडवलं कारण चीनच्या मते ती भारताची नाही चीनची नागरिक आहे... अरुणाचलवर चीनचा दावा का?
पासपोर्टवरून वाद! चीनने अरुणाचलला पुन्हा आपलाच  भाग म्हटलं.

पासपोर्टवरून वाद! चीनने अरुणाचलला पुन्हा आपलाच  भाग म्हटलं.

ई सकाळ

Updated on

Indian Woman Detained in Shanghai: What China’s Arunachal Claim Really Means

एका भारतीय महिलेचा पासपोर्ट शांघाय विमानतळावर अवैध ठरवण्यात आला पण ती महिला तर चीनमध्ये राहणारसुद्धा नव्हती. ती तर लंडनहून जपानला निघाली होती. तिच्या पासपोर्टवर आक्षेप घेतला जाण्याचं कारण होतं, तिचं जन्मस्थान.

ही महिला अरुणाचल प्रदेशमधील असल्याने चीनने तिचा पासपोर्ट चक्क नाकारला. इतकंच नव्हे तर अरुणाचल प्रदेश आमचाच भाग असल्याचा दावाही, चीनच्या अधिकाऱ्यांनी केला.

एकीकडे जागतिक व्यासपीठावर आपण चीनशी हातमिळवणी करत असताना दुसरीकडे चीनी ड्रॅगनने ही कोणती नवी चाल खेळली आहे? यातलं तथ्य काय आहे, समजून घेऊ, सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com