CM Devendra Fadnavis : राज्यातील एकही पाकिस्तानी गायब नाही; उद्या सायंकाळपर्यंत सर्वांना परत पाठविणार

काश्‍मीर येथील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात असलेल्या पाकिस्तानच्या नागरिकांना देश सोडून जाण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.
CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavissakal
Updated on

पुणे - ‘मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतो, जबाबदारीने वार्तांकन करावे. एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झालेला नाही. एकही पाकिस्तानी नागरिक राज्यात राहणार नाही. सर्वांना परत पाठविण्याची व्यवस्था केली असून, जास्तीत जास्त उद्या सायंकाळपर्यंत त्या सर्वांना परत पाठविले जाईल,’ असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com