Raju Shetty: ६० वर्षांचा वनवास संपवा! पवना धरणग्रस्त आक्रमक; राजू शेट्टींचा जलसमाधी आंदोलनाचा इशारा

Raju Shetty Warns of Water Protest Over Pawna Dam Rehabilitation: साठ वर्षांपासून रखडलेले पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन तातडीने मार्गी लावण्याची मागणी; अन्यथा २ ऑक्टोबरला शेतकऱ्यांचा लाँग मार्च व जलसमाधी आंदोलनाचा इशारा
raju shetti 

raju shetti 

sakal

Updated on

वडगाव मावळ: ‘‘पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न येत्या दीड महिन्यात मार्गी लावा, तसेच पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द करा. तसे न केल्यास २ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांचा लाँग मार्च काढून जलसमाधी आंदोलन करू,’’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com