Raju Shetty: देशात ४८ लाख टन साखर गायब; २० हजार कोटींच्या गैरव्यवहाराचा राजू शेट्टींचा आरोप, प्रतिटन ५ हजार रुपये द्यावेत

Raju Shetti Alleges 48 Lakh Tonnes Sugar Missing in India: ४८ लाख टन साखर गायब, २० हजार कोटींच्या कथित महागैरव्यवहारावर शेट्टींचा सरकारला जाब; जबाबदारी अमित शहा व अन्नपुरवठा मंत्र्यांवर टार्गेट
Sugar Scam Raju Shetti Alleges 48 Lakh Tonnes Missing Demands Rs 5000 Per Tonne Payment To Sugarcane Farmers In India

Sugar Scam Raju Shetti Alleges 48 Lakh Tonnes Missing Demands Rs 5000 Per Tonne Payment To Sugarcane Farmers In India

sakal

Updated on

नारायणगाव : ‘‘सरकारी हिशोबानुसार ३० ऑगस्टपर्यंत देशात ८३ लाख टन साखर शिल्लक राहणे आवश्यक होते. मात्र, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने देशात ३५ लाख टन साठा शिल्लक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे गायब झालेल्या सुमारे ४८ लाख टन साखरेच्या माध्यमातून २० हजार कोटी रुपयांचा महागैरव्यवहार झाला आहे,’’ असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com