Insurance Policy: दहशतवादी हल्ल्यातील जखमी व्यक्तींना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? देशात काय आहे नियम जाणून घ्या

Insurance Policy Cover Terror Attacks: भारत गेल्या अनेक दशकांपासून दहशतवादाविरुद्ध लढत आहे. पुन्हा एकदा, काश्मीरमधील पहलगाममध्ये नि:शस्त्र पर्यटकांवर गोळीबार करून दहशतवाद्यांनी संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे.
Insurance Policy Cover Terror Attacks
Insurance Policy Cover Terror AttacksSakal
Updated on

Insurance Policy Cover Terror Attacks: भारत अनेक वर्षांपासून दहशतवादाशी सातत्याने झुंज देत आहे. नुकताच काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याने देश पुन्हा हादरला. या हल्ल्यात सुमारे 28 निरपराध नागरिकांनी आपले प्राण गमावले. यापूर्वी 26/11 च्या मुंबईवरील हल्ल्यात 166 लोकांचा बळी गेला होता. असेच अनेक प्रसंग देशाने याआधीही अनुभवले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com