
राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
राहुल गांधींनी म्हटलं की मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळे लघु उद्योग कोसळले आणि देशात बेरोजगारी वाढली.
MSME आणि कृषी क्षेत्र उद्ध्वस्त झाल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.
Rahul Gandhi's question to PM Modi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट करत त्यांनी म्हटले आहे, “भारतीय अर्थव्यवस्था मृत झाली आहे. मोदींनी अर्थव्यवस्थेचा खून केला आहे.”