

आज भारतातील प्रत्येक व्यक्ती ओळखतो अशी एक कंपनी म्हणजे Reliance Industries. देशातील सर्वात मोठ्या कंपनीमध्ये रिलायन्सचा समावेश होतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की रिलायन्स म्हणजे अंबानी कुटुंब. पण तुम्हाला माहिती आहे का की आज 18 लाख कोटी मार्केट वॅल्यू असणाऱ्या देशातील या सर्वात मोठ्या कंपनीच्या साम्राज्याची सुरुवात फक्त 15 हजार रुपयांपासून झाली होती.