independence daysakal
संपादकीय
भाष्य : द.आशियातील भारतीय प्रभाव
भारतीय उपखंडाची एक स्वतंत्र प्रादेशिक भूभाग म्हणून ओळख असली तरी प्राचीन काळापासून येथील संस्कृती भारताच्याच ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक प्रवाहाशी जोडली गेली आहे.
भारतीय उपखंडातून स्वातंत्र्याचे लढे लढले जात होते, तेव्हा भारताचा स्वातंत्र्यलढा केंद्रस्थानी असल्याने १५ ऑगस्ट १९४७ हा दिवस केवळ भारतासाठीच नव्हे तर भारतीय उपखंडातील इतरही राष्ट्रांसाठी तेवढाच महत्त्वाचा दिवस आहे. पण भारताने जशी लोकशाही राबवली, तशी इतर देशांना राबविता आली नाही.
