Wed, May 18, 2022
जलालखेडा (जि. नागपूर) : अनेक भागात मान्सूनपूर्व (Pre monsoon rain) पाऊस पडतो व त्याच पावसावर शेतकरी पिकांची पेरणी (Sowing of crops) करतात. पण अनेक वेळा पाऊस निघून जातो व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सध्या हवामान खात्याने मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे पाऊस आलाच तर पेरणीची घाई न करता ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी ख
लोकशाहीच्या न्यायप्रणालीप्रमाणे कोणालाही दोषी ठरवण्याचा अधिकार न्यायालयाकडेच असतो. तथापि, न्यायव्यवस्थेने निकाल देण्याआधीच मीडिया ट्राय
सद्यःस्थितीत अमलात असणारा १४४ कलमाचा आदेश हा फौजदारी दंडसंहितेतील आहे; भारतीय दंडविधानातील नव्हे. परंतु कायद्याविषयी लोकांमध्ये अनेक गै
संशयितांना अटक करण्याच्या संदर्भात पोलिस दलात अद्यापही वसाहतवादी मानसिकता दिसून येते. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची संख्या आणि गुन्हा
भारत एक प्रजासत्ताक आहे आणि त्याचा कणा आपली राज्यघटना. आपण भारतीय अभिमानाने, उमेदीने सांगतो, की आपल्या देशात सर्व नागरिक समान आहेत आणि
सध्या देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा प्रश्न अनिवार्य घटक झाला आहे. ब्रिटिश कालखंडात दुष्काळाच्या काळात श
समाजात स्त्रीचे जगणे माणूस म्हणून कसे आहे, हे अनेकदा सर्वसाधारण निरीक्षणांतून,वेगवेगळ्या घडामोडींमधून कळते. त्यातून भारतातील स्त्रिया
MORE NEWS
MORE NEWS

legal-law-views-news
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नव्या धोरणामुळे संशोधनातील नीतिमत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. खरे तर प्रामाणिकपणा हा संशोधनाचा अंगभूत भाग आहे. मात्र मानवी प्रवृत्तीमुळे संशोधनात फसवेगिरीच्या घटना घडत असतात. अलीकडच्या काळात, विशेषतः भारतात फसवणुकीच्या प्रश्नाने उग्र रूप धारण केलेले दिसत
MORE NEWS

legal-law-views-news
भगवान गौतम बुद्धांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान असलेल्या कोषांबी परिसराला मी नुकतीच भेट दिली. कोषांबी हे अलाहाबादपासून साधारण सव्वातासाच्या अंतरावर आहे. तिथे उतरल्यानंतर बुद्धांशी संबंधित विहार आहेत ते पाहिले. त्यानंतर बुद्ध काळातील म्हणजे जवळजवळ अडीच हजार वर्षांपूर्वीच्या किल्ल्याचे अवशेष
MORE NEWS

legal-law-views-news
भारताच्या आर्थिक विकास दरासंबंधी रोज एक नवीन भाकीत केले जात आहे. मध्यवर्ती सांख्यिकी कार्यालय (सीएसओ) ते जागतिक बॅंक आदी संस्थांनी आर्थिक विकासाचा दर पाच टक्क्यांपेक्षा जास्त राहणार नाही, असा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या वर्षाच्या सुरुवातीला विकासाचा दर ६.८ टक्के होता. भांडवल संचयाच्या
MORE NEWS

legal-law-views-news
गेल्या सहा वर्षांत भारतात एक नवी ‘भक्त-परंपरा’ सुरू आहे. ‘अंधत्व’ हा त्याचा आधार आहे. या नव्या व्यवस्थेत सत्तेचे पाठबळ लाभलेल्या गुंडांकडून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातील जखमी विद्यार्थ्यांविरुद्धच प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केले जातात. निर्घृण अपराधांच्या आरोपातून सत्तारूढ नेते बिनधा
MORE NEWS

legal-law-views-news
आपल्या देशात सर्वसाधारण शिक्षणाची पातळी वाढूनही सुशिक्षित बेरोजगारांची वाढती संख्या ही चिंतेची बाब आहे. त्याचबरोबर स्त्री-शिक्षणाचा प्रसार होऊनही स्त्रियांचे बेरोजगारीचे प्रमाण पुरुषांतील बेरोजगारीच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. अशा वेळी गरज आहे ती या आव्हानाचा वेगळ्या पद्धतीने सामना करण्याच
MORE NEWS
MORE NEWS
MORE NEWS
MORE NEWS