ढिंग टांग : अंदाज का चुकावा..?

गेल्या तीन-साडेतीन वर्षात महाराष्ट्रात जो गतिमान विकास झाला त्याचा रातोरात बोऱ्या वाजणे चांगले का? याचा दोष कोणाला द्यावा?
dhing tang
dhing tangsakal
Updated on

कालपर्यंत केरळातील अलेप्पीच्या किनाऱ्यावर टहलणाऱ्या मोसमी पावसाने रातोरात पुणे-मुंबई गाठून दाणादाण उडवावी, अवघाचि पोपट व्हावा, हे काही शाश्वत विकासाचे लक्षण नव्हे. पावसाने मुळात असे बेभरवशी वर्तन करावे, ही बाबच धिक्कारार्ह आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com