
गुरुदेव श्री श्री रविशंकर-saptrang@esakal.com
साकार रूपाशिवाय निराकाराचा बोध प्रत्येकाला होत नाही. आपले प्राचीन ऋषी-मुनी हे जाणून होते. म्हणूनच सर्व स्तरांतील लोकांच्या हितासाठी आणि समजुतीसाठी त्यांनी गणपतीचे साकार रूप निर्माण केले. जे निराकाराचा अनुभव घेऊ शकत नाहीत, ते साकाराचा सतत अनुभव घेत-घेत अखेरीस निराकार ब्रह्मापर्यंत पोहोचतात. गणेश चतुर्थीनिमित्त आपल्यातील गणेशतत्त्वाला जागृत करणे, हाच या उत्सवाचा सार...