
india pakistan Asia Cup 2025
sakal
शैलेश नागवेकर-shailesh.nagvekar@esakal.com
पहलगाममध्ये २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या जखमा आणि वेदना कोणीच विसरू शकत नाही. त्या भरूनही येऊ शकत नाही. पहलगाममध्ये निष्पाप २६ पर्यटकांना पाकिस्तानी दहशदवाद्यांकडून मारण्यात आले. त्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या संतापाचा पारा चढलेलाच आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानला भारताची ताकद दाखवण्यात आली, तरीही संतापाचे निखारे पेटतच आहेत.