Eknath Shinde: ‘गाळमुक्त धरण, जलयुक्त शिवार’ शेतकऱ्यांना फायदेशीर: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; बोंडारवाडी धरणाचा प्रश्न मार्गी लावणार!

Impact of Jal Yukt Shivar Abhiyan on agriculture: कोयना जलाशयातील गाळ काढून ‘गाळमुक्त धरण, जलयुक्त शिवार’ योजनेला वेग; सुपीक मातीमुळे शेतीला बळ, पाणीसाठ्यात वाढ होऊन शेतकऱ्यांना दुहेरी फायदा
Deputy CM Eknath Shinde reviewing water conservation efforts under the ‘Gal Mukt Dharan, Jal Yukt Shivar’ scheme.

Deputy CM Eknath Shinde reviewing water conservation efforts under the ‘Gal Mukt Dharan, Jal Yukt Shivar’ scheme.

sakal

Updated on

कास : कोयना जलाशयामध्ये गाळाची भर अधिक होऊ लागली असून, ही सुपीक गाळयुक्त माती शेतीला अधिक उपयुक्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा गाळ काढून आपल्या शेतीत टाकल्यास पिकांना अधिक बळ मिळेल. जमिनीची सुपीकता वाढेल. धरणातील गाळ कमी होऊन पाणीसाठ्यात वाढ होईल. त्या पाण्याचाही शेतकऱ्यांना लाभ होऊ शकतो. त्यामुळे गाळमुक्त धरण जलयुक्त शिवार ही योजना शेतकऱ्यांसाठी फलदायी असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com