Satara Politics:'साताऱ्यात मनोमिलनापुढे बंडखोरांचे आव्हान'; ५० जणांचे उमेदवारी अर्ज, माघारीसाठी दोन्ही राजांना करावी लागणार मनधरणी

Reconciliation Fails to Stop Rebellion in Satara: दोन्ही राजे व भाजपचे मिळून ५० पेक्षा जास्त नाराज इच्छुकांनी दोन्ही राजांचा कौल डावलत अपक्ष म्हणून निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत ही बंडखोरी शमविण्यासाठी दोन्ही राजांना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.
Rebel candidates crowd the nomination counters in Satara, intensifying political tension ahead of local elections.

Rebel candidates crowd the nomination counters in Satara, intensifying political tension ahead of local elections.

Sakal

Updated on

सातारा : भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढण्याचे निश्चित केलेल्या दोन्ही राजांनी प्रदीर्घ वाटाघाटीनंतर उमेदवार निश्चित केले. मात्र, दोन्ही राजे व भाजपचे मिळून ५० पेक्षा जास्त नाराज इच्छुकांनी दोन्ही राजांचा कौल डावलत अपक्ष म्हणून निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत ही बंडखोरी शमविण्यासाठी दोन्ही राजांना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com