Udayanraje Bhosale: मोदींच्या नेतृत्वाखाली देश घेईल भरारी: खा. उदयनराजेंना विश्वास; सातारा जिल्ह्याचा विकास करणार

राम मंदिराची उभारणी, अग्निवीर योजना, शिक्षण प्रणालीत मोठा बदल, मातृभाषेतून शिक्षण- कौशल्य विकासावर भर, एकात्मिक उच्च शिक्षण धोरण घेतले. जिल्ह्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष प्रेम आहे. त्या प्रेमापोटी ते दोन वेळा जिल्ह्यात आले होते.
Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosalesakal
Updated on

सातारा : ‘सबका विकास, सबका साथ, सबका विश्वास’ ही टॅगलाइन घेऊन अविरतपणे कार्य करणाऱ्या मोदी सरकारच्या ११ वर्षांचा आढावा संस्मरणीय आणि आदर्श आहे. पुढील चार वर्षांत देशाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, माहिती आणि तंत्रज्ञान आदी क्षेत्रात आमूलाग्र बदल होऊन देश एक विकसित देश म्हणून विश्वभरारी घेईल, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com