Premium|Study Room : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेवर भारताचा दावा आणि आंतरराष्ट्रीय राजकारण

India UNSC seat demand : संयुक्त राष्ट्र परिषदेतील सत्तासंतुलन बिघडले आहे का? कारण आजही अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आणि फ्रान्स यांच्याकडेच विशेष व्हेटो अधिकार आहेत.
Without India, the UN Security Council Loses Its Legitimacy

Without India, the UN Security Council Loses Its Legitimacy

E Sakal

Updated on

The Battle for the Security Council: India’s Rise and the Politics of Veto

लेखक : महेश शिंदे

कल्पना करा एका जागतिक टेबलावर सर्वात प्रभावशाली पाच राष्ट्रे बसलेली आहेत आणि जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र, जगातील सर्वाधिक लोकसंख्या, अवकाश तंत्रज्ञान, आण्विक क्षमता आणि शांतिरक्षणात अग्रणी योगदान असलेला देश मात्र त्या टेबलावर अनुपस्थित आहे. हीच विसंगती आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत दिसते. १९४५ च्या सत्तासंतुलनावर उभारलेली रचना आजच्या वास्तवाशी विसंगत ठरते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com